Saturday, 18 November 2017

How did Siddhartha Became Buddha | सिद्धार्थ बुद्ध कैसे हो गए | सिद्धार्थ बुद्ध कसे झाले






While Gautama was staying in Rajagraha there came five other Parivrajakas who also put
up a hut by the side of the hut which Gautama had erected for himself.
These five Parivrajakas were Kaundinya, Ashvajit, Kasyapa, Mahanam and Bhaduka.
they told him that after he left Kapilavatsu there was a great agitation among the Sakyas against going to war with the Koliyas.
The envoys on the two sides met and agreed to appoint a permanent Council of
Arbitration with authority to settle every dispute regarding the sharing of the waters of the
river Rohini and both sides to abide by its decision. Thus the threatened war had ended in
peace.
The conflict between nations is occasional. But the conflict between classes is constant
and perpetual. It is this which is the root of all sorrow and suffering in the world.
True, I left home on account of war. But I cannot go back home although the war
between the Sakyas and Kpliyas has ended. I see now that my problem has become wider.
I have to find a solution for this problem of social conflict.
He was determined to examine everything for himself.
Later, He took meditation course from Alarakalam, Udakkam Ramput, etc.



जब गौतम राजगृह में कुटी बनाकर ठहरे हुए थे, उसी समय पाँच दुसरे परिव्राजक भी आये और उन्होने भी उसके पास ही एक कुटी बना ली ।
इन पाँच परिव्राजको के नाम थे कौण्डिन्य, अश्वजित, कश्यप, महानाम तथा भद्रिक
उन्होने उसे बताया कि उसके चले आने के बाद कोलियों से युद्ध ठानने के विरोध में शाक्यों मे बड़ा आन्दोलन छिडा
दोनों ओर दूत आपस में मिले और दोनों ने तय किया कि एक स्थायी पंचायत की नियुकित की जाय और रोहिणी के जल को लेकर कभी भी यदि कोई झगड़ा हो तो इस पंचायत के सामने ही रखा जाय और पंचायत का निर्णय मान्य किया जाय इस प्रकार युद्ध का खतरा सदा के लिये शान्त हो गया
राष्ट्रों में जो संघर्ष होता है वह तो कभी-कभी होता है लेकिन वर्गो के बीच में जो संघर्ष होता है वह स्थायी है और लगातार जारी है । संसार के कष्टों और दु:ख के मूल में यह वर्ग-संघर्ष ही हैं ।
यह सत्य है कि मैंने युद्ध के कारण ही गृहत्याग किया था । लेकिन शाक्यो और कोलियों का युद्ध समाप्त हो जाने पर भी मैं घर वापस नही लौट सकता । मैं देखता हूँ कि मेरी समस्या ने व्यापक रूप धारण कर लिया है । मुझे उस सामाजिक-संघर्ष की समस्या का हल खोज निकालना है ।
उसने हर परम्परा का, हर मत का, स्वयं परीक्षण करने का निश्चय किया ।
उसके बाद उन्होंने आलारकालाम, उद्दक रामपुत्त, इ. इनके पास ध्यानमार्ग कि शिक्षा ग्रहण कि ।



गौतम राजगृहात असताना तेथे आणखी पाच परिव्राजक आले आणि त्यांनीदेखील गौतमाच्या झोपडी शेजारीच आपली झोपडी बांधली.
हे पाच परिव्राजक म्हणजे कौण्डिण्य, अश्वजित, कश्यप, महानाम आणि भद्रिक हे होत.
त्यांनी त्याला सांगितले की, त्याने कपिलवस्तू सोडल्यानंतर कोलीयांशी युद्ध पुकारण्याविरुद्ध शाक्यांनी फार मोठी चळवळ केली.
दोन्ही बाजूंच्या दूतांची सभा झाली आणि एक कायम स्वरूपाचे लवादमंडळ नेमण्याविषयी त्यांच्यात एकमत झाले. रोहिणी नदीच्या पाण्याच्या वाटपाबाबतीतील प्रत्येक वाद मिटविण्याचा या मंडळाला अधिकार देण्यात आला आणि त्याचा निर्णय दोन्ही बाजूना बंधनकारक ठरविण्यात आला. याप्रमाणे भेडसावणार्या युद्धाचा शेवट शांततेत झाला.
राष्ट्रा-राष्ट्रातील संघर्ष हा प्रसंगोपात्त असतो; परंतु वर्गावर्गातील संघर्ष हा वारंवार होणारा आणि शाश्वत स्वरूपाचा असतो. हा संघर्षच जगातील सर्व दुःख.चे मूळ होय.
युद्धामुळे मी घर सोडले हे खरे. पण शाक्य व कोलीय यांच्यातील युद्ध संपले असले तरी मी घरी जाऊ शकत नाही. मला आता असे दिसून येते की, माझ्यापुढील समस्येने विशाल रूप धारण केले आहे. या सामाजिक संघर्षाच्या समस्येचे उत्तर मला शोधून काढले पाहिजे.
प्रत्येक गोष्ट स्वतःच तपासून पाहण्याचा त्याने निश्चय केला.
त्यानंतर त्यांनी आलारकालाम, उद्दक रामपुत्त, इ. यांच्याकडे ध्यानमार्गाचे शिक्षण घेतले.









After this he started the study of Vairagya Marg with five Parivrajakas in Uruvala.
The austerities and mortification practised by Gautama were of the severest sort. They
lasted for a long period of six years.
Yet he had seen no new light and was no nearer to the solution to the problem of misery in
the world on which his mind was centred.
"New light cannot be attained by him who has lost his strength and is wearied with
hunger, thirst and fatigue with his mind no longer self-possessed through fatigue."
"True calm and the self-possession of the mind is properly obtained by the constant
satisfaction of the body's wants."
Thus ended his trial of asceticism.
The five ascetics who were with Gautama became angry with him for having given up the
life of austerity and self-mortification and in disgust left him.


उसके बाद उरुवेला में पांच परिव्राजकों के साथ तपश्चर्या का अभ्यास शुरू किया ।
गौतम की तपश्चर्या और आत्म-पीड़न बड़े ही उग्र रूप का था - इतना उग्र जितना उग्र वह हो सकता था । यह छ: वर्ष के लम्बे अर्से तक जारी रहा ।
तब भी उसे कोई नया-प्रकाश नहीं दिखाई दिया था, और संसार में जो दु:ख की समस्या है और जिस पर उसका मन केन्द्रित था, उस समस्या का कोई हल उसे दिखाई नहीं दिया था ।
जिसके शरीर का बल जाता रहा, जो भुख तथा प्यास से परेशान है जिसका मन थकावट के मारे एकाग्र और शान्त नहीं है - ऐसे आदमी को कभी नया-ज्ञान प्राप्त नहीं हो सकता ।
सच्ची शान्ति और चित्त की एकाग्रता शरीर की आवश्यकताओं की पूर्ति से ही ठीक ठीक प्राप्त हो सकती हैं ।
इस प्रकार उसकी तपश्चर्याका अन्त हुआ ।
जो पांच परिव्राजक सिद्धार्थ गौतम के साथ थे, वे उससे रुष्ट हो गये । क्योंकि, उसने तपस्वी तथा आत्म-पीड़न के जीवन का परित्याग कर दिया था । वे सिद्धार्थ गौतम को छोड़ कर चले गये



त्यानंतर उरुवेला येथे पाच परिव्राजक यांच्या बरोबर वैराग्य मार्गाचा अभ्यास चालू केला. 
गौतमाने सुरू केलेली तपश्चर्या आणि त्याचे आत्मक्लेश याचे स्वरूप अत्यंत उग्र असे होते. अशा प्रकारची त्याची तपश्चर्या व आत्मक्लेश सहा वर्षेपर्यंत चालले होते.
तरीही त्याला नवीन प्रकाश दिसला नव्हताआणि ज्या प्रश्नावर त्याचे मन केन्द्रित झाले होते त्या ऐहिक दु:खाविषयीच्या प्रश्नाचा त्याला यत्किंचतही उलगडा झाला नव्हता.
ज्याची शक्ती नष्ट झाली आहे, भूक, तहान आणि थकवा यांनी जो गळून गेला आहे, थकव्यामुळे ज्याचे मन शांत राहिलेले नाही त्याला नवा प्रकाश प्राप्त होऊ शकत नाही.
खरी शांती आणि एकाग्रता शारीरिक गरजांच्या अखंड तृप्तीनेच योग्य प्रकारे लाभते.
याप्रमाणे त्याची वैराग्यमार्गाची कसोटी संपली.
तपश्चर्या आणि आत्मक्लेश यांचा गौतमाने त्याग केल्यामुळे त्याच्याबरोबर असलेले ते पाच तपस्वी त्याच्यावर रागावले आणि तिरस्काराने ते त्याला सोडून गेले.







To feed himself during the period of meditation Gautama had collected enough food to
last him for forty days.
It took Gautama four weeks of meditation to obtain
enlightenment. He reached final enlightenment in four stages.
In the first stage he called forth reason and investigation. His seclusion helped him to attain
it easily.
In the second stage he added concentration.
In the third stage he brought to his aid equanimity and mindfulness.
In the fourth and final stage he added purity to equanimity and equanimity to mindfulness.
Thus with mind concentrated, purified, spotless, with defilement gone, supple, dexterous,
firm, impassionate, not forgetting what he is after, Gautama concentrated himself on the
problem of finding an answer to the question which had troubled him.
On the night of the last day of the fourth week light dawned upon him. He realised that
there were two problems. The first problem was that there was suffering in the world and
the second problem was how to remove this suffering and make mankind happy.
So in the end, after meditation for four weeks, darkness was dispelled, light arose,
ignorance was dispelled and knowledge arose. He saw a new way.
This new way means Dhamma

ध्यान करने के समय के लिये गौतम ने इतना भोजन इकट्टा करके पास रख लिया था कि चालीस दिन तक कमी न पडे ।
ज्ञान- प्राप्ति के लिए गौतम को चार सप्ताह एक लगातार ध्यान- मग्न रहना पड़ा । उसे अन्तिम अवस्था तक पहुंचने के लिए चार सीढियें पार करनी पडी ।
पहली अवस्था वितर्क और विचार प्रधान थी । एकान्त-वास के कारण वह इसे बड़ी सरलता से प्राप्त कर सका ।
दूसरी अवस्था में इसमें एकाग्रता आ शामिल नेई ।
तीसरी अवस्था में समिचत्तता तथा जागरूकता का समावेश हो गया ।
चौथी और अन्तिम अवस्था मे समिचत्ता तथा पवित्रता का संयोग हो गया और समिचत्ता तथा जागरूकता का ।
जब उसका चित्त एकाग्र हो गया था, जब वह पवित्र हो गया था, जब वह निर्दोष बन गया था, जब उसमें तनिक भी कलुष नहीं रह गया था, जब वह सुकोमल हो गया था, जब वह दक्ष हो गया था, जब उसमें दृढ़ता आ गई थी, जब वह सर्वथा राग- रहित हो गया था तथा जब उसकी नजर एक- मात्र अपने उद्देश्य पर ही थी, तब गौतम ने अपना सारा ध्यान उस एक समस्या के हल करने में लगाया जो उसे हैरान कर रही थी ।
चौथे सप्ताह के अन्तिम दिन उसका पथ कुछ प्रकाशित हुआ । उसे स्पष्ट दिखाई दिया कि उसके सामने दो समस्यायें हैं -- पहली समस्या यही थी कि संसार में दु:ख है और दूसरी समस्या यही थी कि किस प्रकार इस दु:ख का अन्त किया जाय और मानव- जाति को सुखी बनाया जाय ?"
इस तरह चार सप्ताह तक लगातार चिन्तन करने रहने के बाद अन्धकार विलीन हुआ प्रकाश प्रकट हुआ, अविद्या का नाश हुआ, ज्ञान अस्तित्व में आया; उसे एक नया-पथ दिखाई दिया ।
इसी नए पथ को धम्म कहते है ।



चिंतन काळात उपजीविका करण्यासाठी चाळीस दिवस पुरेल इतके अन्न गौतमाने गोळा केले होते.
ज्ञान प्राप्ती करून घेण्यासाठी गौतमाला चार आठवडे ध्यानमग्न राहावे लागले. चार पायर्यांनी त्याने संपूर्ण ज्ञान प्राप्ती करून घेतली.
पहिल्या पायरीच्या वेळी त्याने तर्कशक्ती आणि अन्वेषण याचा उपयोग केला. त्याच्या एकांतवासामुळे पहिली पायरी गाठण्यास त्याला मदत झाली.
दुसर्या पायरीच्या वेळी त्याने त्यात एकाग्रतेची भर टाकली.
तिस-या पायरीच्या वेळी त्याने मनाचा समतोलपणा व सावधानता याचे साहाय्य घेतले.
चवथ्या व शेवटच्या पायरीच्या वेळी मनाच्या समतोलपणात शुद्धतेची आणि सावधानतेत समतोलतेची अवस्था आणली.
अशा प्रकारे एकाग्र, पवित्र, निष्कलंक, निर्दोष, नम्र, चतुर, खंबीर आणि वासनाविरहित अशा मनाने आपला उद्देश न विसरता गौतमाने ज्या समस्येने त्याला सतावून सोडले होते तिचे उत्तर शोधून काढण्याच्या प्रयत्नावर आपले सर्व लक्ष केन्द्रीत केले.
चवथ्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी त्याचा मार्ग प्रकाशित झाला. त्याला स्पष्टपणे दिसून आले की, जगात दोन समस्या आहेत. जगामध्ये दुःख आहे, ही पहिली समस्या;  आणि हे दुःख कसे नाहीसे करावे व मानवजातीला कसे सुखी करावेही दुसरी समस्या.
याप्रमाणे शेवटी, चार आठवडे चिंतन केल्यानंतर अंधकार नाहीसा होऊन प्रकाशाचा उदय झाला; अज्ञान नष्ट होऊन ज्ञान उदयास आले. त्याला एक नवा मार्ग दिसला.
हा नवा मार्ग म्हणजेच धम्म








Ref   : The Buddha and His Dhamma - Dr. B. R. Ambedkar
संदर्भ : बुद्ध और उनका धम्म - डॉ. भि. रा. अम्बेडकर
संदर्भ : बुद्ध आणि त्यांचा धम्म - डॉ. भि. रा. आंबेडकर


And Siddhartha became Parivrajaka | और सिद्धार्थ परिव्राजक हो गए | आणि सिद्धार्थ परिव्राजक झाले




The news of what happened at the meeting of the Sakya Sangh had travelled to the Raja's
palace long before the return of Siddharth Gautama.
Suddhodana said : "We were talking about the evils of war. But I never thought that you
would go to such lengths."
"But I hope you realise how I have saved the situation from becoming worse. I have not
given up the cause of truth and justice and whatever the punishment for my standing for
truth and justice, I have succeeded in making its infliction personal to me."
Suddhodana was not satisfied with this. "You have not considered what is to happen to us."
Prajapati Gautami, who was weeping, joined Suddhodana in argument, saying ; "I agree.
How can you go alone leaving us here like this ? "
"Mother, do not now stand in my way. Give me your permission and your blessings.
What is happening is for the best."
Gautami and Suddhodana kept silent.



शाक्य संघ की सभा में जो कुछ हुआ उसकी सुचना सिद्धार्थ गौतम के वापिस लौटने से बहुत पहले राजा के महल में पहूँच गई थी
शुद्धोदन ने कहा- हम युद्ध के दुष्परिणामो की चर्चा  किया करते थे । लेकिन मै नहीं जानता था कि तुम इस सीमा तक चले जाओगे "
लेकिन मै आशा करता हूँ कि इतना तो आप समझते ही होंगे कि मैंने कैसे परिस्थिति को अधिक बिगड़ने से बचा लिया । मैं सत्य और न्याय के पथ से विचिलत नहीं हुआ और सत्य और न्याय का आग्रह करने का जो भी दण्ड था मैने उसे अपने ही सिर पर ले लिया "
लेकिन शुद्धोदन इससे संतुष्ट नहीं था । बोला- तुमने यह नहीं सोचा कि इससे हमारे सिर पर क्या बितेगी?”
रोती हुई प्रजापित गौतमी भी सहमत थी । बोली -- तुम हम सब को इस प्रकार छोड़ कर अकेले कैसे जा सकते हो?"
माँ , अब मेरे मार्ग में बाधक न बनो । मुझे आज्ञा दो और अपना आशीर्वाद । जो कुछ हो रहा है, अच्छे के लिये ही हो रहा हैं ।"
गौतमी और शुद्धोदन मूक थे ।



शाक्य संघाच्या सभेत जे काही घडले त्याचा वृत्तांत सिद्धार्थ गौतम घरी परतण्यापूर्वी  बराच वेळ अगोदर राजवाड्यात पोहोचला होता.
शुद्धोदन म्हणाला,आम्ही युद्धाच्या दुष्परिणामाची चर्चा करीत होतो. पण तू या थरापर्यंत जाशील हे मला कधीच वाटले नाही.
तथापि, मी परिस्थितीला अधिक बिघडण्यापासून कसे सावरून धरले हे आपल्या लक्षात आले असेलच. सत्य आणि न्याय यापासून मी परावृत्त झालो नाही आणि सत्याचा आणि न्यायाचा मी पुरस्कार केल्यामुळे जी काही शिक्षा करण्यात येणार होती ती मी माझ्या स्वत:वरच ओढवून घेण्यात यशस्वी झालो.
शुद्धोदनाचे याने समाधान झाले नाही. तो म्हणाला, आमचे काय होणार याचा तू विचारच केला नाहीस.
रडत असलेली प्रजापती गौतमी शुद्धोदनाच्या म्हणण्याला साथ देत म्हणाली, हेच बरोबर आहे. तू आम्हाला अशा स्थितीत टाकून एकटा कसा जाऊ शकतोस?”
आई, आता माझ्या मार्गात आड येऊ नकोस. मला आज्ञा दे आणि तुझे आशीर्वाद दे. जे घडत आहे ते चांगल्यासाठीच घडत आहे.
गौतमी व शुद्धोदन स्तब्ध राहिले.




Then Siddharth went to the apartment of Yeshodhara. Seeing her, he stood silent, not
knowing what to say and how to say it. She broke the silence by saying : "I have heard
all that has happened at the meeting of the Sangh at Kapilavatsu."
With full control over her emotions, she replied : "What else could I have done if I were
in your position? I certainly would not have been a party to a war on the Koliyas.
"Your decision is the right decision. You have my consent and my support. I too would
have taken Parivraja with you. If I do not, it is only because I have Rahula to look after.
"All I wish is that now that you are becoming a Parivrajaka leaving behind all who are
near and dear to you, you will find a new way of life which would result in the happiness
of mankind."
Siddharth Gautama was greatly impressed. He realised as never before what a brave,
courageous and noble-minded woman Yeshodhara was, and how fortunate he was in
having her as his wife and how fate had put them asunder. He asked her to bring Rahula.
He cast his fatherly look on him and left.


तब सिद्धार्थ यशोधरा के कमरे में पहुंचे । उसे देख कर सिद्धार्थ के मुँह से वचन नहीं निकला । वह नहीं जानता था कि क्या कहे और कैसे कहे? यशोधरा ने ही मौन भंग किया । बोली -- कपिलवस्तु में शाक्य-संघ की सभा में जो कुछ हुआ वह सब मैं सुन चुकी हूँ ।"
अपनी भावनाओ को अच्छी तरह अपने वश मे रख कर उसने उत्तर दिया -- यदि मै ही तुम्हारी स्थिति मे होती तो और दुसरा मै कर ही क्या सकती थी? निश्चय से मै कोलियो के विरुद्ध छेड जाने वा युद्ध मे हिस्सा नही ले सकती थी "
तुम्हारा निर्णय ठीक है । तुम्हें मेरी अनुमति और समर्थन प्राप्त है । मैं भी तुम्हारे साथ प्रव्रजित हो जाती । यदि मैं नहीं हो रही हूँ तो इसका मात्र यही कारण है कि मुझे राहुल का पालन-पोषण करना है ।"
अब मैं इतना ही चाहती हूँ कि अपने प्रिय सम्बन्धियों को छोड़-छाड कर जो तुम प्रव्रजित होने जा रहे हो, तुम किसी ऐसे नये पथ का आविष्कार कर सको जो मानवता के लिये कल्याणकारी हो ।"
सिद्धार्थ इससे बड़ा प्रभवित हुआ । इससे पहले उसने कभी नहीं जाना था की यशोधरा इतनी दृढ़ थी, इतने वीर-भाव से समन्वित थी और इतनी अधिक उदाराशया थी । आज ही उसे पता लगा कि वह कितना भाग्यवान् था कि उसे यशोधरा जैसी पत्नी मिली थी । आज भाग्य ने दोनो को पृथक्-पृथक् कर दिया था । उसने उसे राहुल को लाने को कहा । एक पिता की वात्सल्यपूर्ण दृष्टि डाल कर वह वहाँ से विदा हो गया ।


सिद्धार्थ यशोधरेच्या महालात गेला. तिला पाहून तो स्तब्ध उभा राहिला. काय बोलावे व कसे बोलावे हे त्याला सुचेनासे  झाले. यशोधरेनेच स्तब्धता भंग केली. ती म्हणाली, कपिलवस्तु येथे संघाच्या सभेत काय घडले ते सर्व मला समजले आहे.
आपल्या भावनावर संपूर्णपणे नियंत्रण ठेवून ती उत्तरली, मी आपल्या जागी असते तरी आणखी दुसऱ्या  काय करु शकले असते! कोलीयांविरुद्ध युद्ध करण्याच्या कामी मी निश्चतपण भागीदारीण झाले नसते !
आपला निर्णय हा योग्य निर्णय आहे. माझी आपणाला अनुमती आहे आणि पाठिंबाही आहे. मी सुद्धा आपल्याबरोबर परिव्रज्या घेतली असती. मी परिव्रज्या घेत नाही याचे एकच कारण, मला राहुलचे संगोपन करावयाचे आहे.
ज्या अर्थी आपल्या जवळच्या प्रियजनांना सोडून आपण परिव्राजक होत आहात त्या अर्थी आपण एक असा नवीन जीवनमार्ग  शोधून काढा की, तो सकल मानवजातीला कल्याणकारी ठरेल. हीच एक केवळ माझी इच्छा आहे.
याचा सिद्धार्थ गौतमावर फार मोठा प्रभाव पडला. यशोधरा किती शूर, धैर्यवान, उदात्त मनाची स्त्री आहे याची पूर्वी  कधी न आलेली प्रचीति त्याला आली आणि अशी पत्नी लाभल्याबद्दल आपण किती भाग्यवान आहोत आणि अशा पत्नीचा व आपला वियोग दैवाने कसा घडवून आणला याची त्याला प्रथमच कल्पना आली. त्याने राहुलला आणण्यासाठी तिला सांगितले. पित्याच्या वात्सल्य दृष्टीने त्याने त्याच्याकड पाहिले आणि तो निघुन गेला.





Siddharth thought of taking Parivraja at the hands of Bharadwaja who had his Ashram at
Kapila-vatsu. Accordingly he rose the next day and started for the Ashram on his
favourite horse Kanthaka with his servant Channa walking along.
Then he had his head shaved, as was required for a Parivrajaka. His cousin Mahanama
had brought the clothes appropriate for a Parivrajaka and a begging bowl. Siddharth wore
them.
Bharadwaja with the help of his disciples performed the necessary ceremonies and
declared Siddharth Gautama to have become a Parivrajaka.




सिद्धार्थ ने सोचा कि वह भारद्वाज के पास जाकर प्रव्रजित हो जायेगा । भारद्वाज का आश्रम कपिलवस्तु में ही था । तदनुसार वह अपने सारथी छन्न को साथ कर और अपने प्रिय अश्व कन्थक पर चढ़कर आश्रम की ओर चला
तब उसने अपना सिर मुण्डवाया । ऐसा करना परिव्राजक के लिये आवश्यक था । उसका चचेरा भाई महानाम परिव्राजक के योग्य वस्त्र और भिक्षापात्र ले आया था सिद्धार्थ ने उन्हें पहन लिया
अपने शिष्यों की सहायता से भारद्वाज ने आवश्यक संस्कार किये और सिद्धार्थ गौतम के परिव्राजक बनने की घोषणा कर दी ।


सिद्धार्थाने भारद्वाजाच्या हस्ते परिव्रज्या घेण्याचा विचार केला. भारद्वाजाचा आश्रम कपिलवस्तुमध्ये होता. त्याप्रमाणे तो दुसऱ्या  दिवशी आपला आवडता घोडा कंठक यावर आरूढ होऊन व आपला आवडता सेवक छन्न याला बरोबर घेऊन आश्रमाकडे निघाला.
त्याने परिव्राजकाला आवश्यक असे आपले मुंडन करून घेतले. त्याचा चुलतभाऊ महानाम याने परिव्राजकाला योग्य अशी वस्त्रे व भिक्षापात्र आणले होते. सिद्धार्थाने ते वस्त्र परिधान केले.
भारद्वाजाने आपल्या शिष्यांच्या सहाय्याने आवश्यक तो संस्कारविधी केला आणि सिद्धार्थ गौतम परिव्राजक झाल्याचे जाहीर केले.



Ref   : The Buddha and His Dhamma - Dr. B. R. Ambedkar
संदर्भ : बुद्ध और उनका धम्म - डॉ. भि. रा. अम्बेडकर
संदर्भ : बुद्ध आणि त्यांचा धम्म - डॉ. भि. रा. आंबेडकर