Before
enlightenment Gautama was only a Bodhisatta. It is after reaching enlightenment
that he
became a Buddha.
Who and what is a Bodhisatta?
A Bodhisatta
is a person who is seeking to be a Buddha.
How does a
Bodhisatta become a Buddha ?
A Bodhisatta
must be a Bodhisatta for ten lives in succession. What must a Bodhisatta do
in order to
qualify himself to become a Buddha ?
In his first
life he acquires Mudita (joy). The Bodhisatta having blown off his impurities,
as
the smith
blows the dross from silver, reflects that man who has been reckless and
becomes
sober brightens up the world like the moon freed from clouds. Joy springs up in
him
realising this, and he is fervent in his desire to benefit all beings.
In his
second life he acquires Vimala (Purity). The Bodhisatta has now removed all
thoughts of
lust ; he is kind ; he is kind to all ; he neither flatters the vices of men nor
disparages
their virtues.
In his third life he acquires Prabhakari
(Brightness). The intellect of the Bodhisatta now
becomes as
bright as a mirror. He fully knows and grasps the truths of Anatta and Anicca.
His only
wish is for the highest wisdom, and for this he is ready to sacrifice anything.
In his
fourth life he acquires Arcishmati (Intelligence of Fire). The Bodhisatta in
this life
fixes his
mind on the Eight old Path, the Four Contempla- tions, the Fourfold Contest,
the
Fourfold
Will Power, the Fivefold Morality.
In his fifth
life he acquires Sudurjaya (Difficult to Conquer). He fully understands the
connection
of the relative and the absolute.
In his sixth
life he becomes Abhimukhi. In this stage the Bodhisatta is now prepared fully
to grasp the
evolution of things, its cause, the Twelve Nidanas; and this knowledge, called
Abhimukhi,
awakens the most profound compassion in his heart for all beings blinded by
Avidya.
In his
seventh life the Bodhisatta becomes a Durangama (going far off). The Bodhisatta
is
now beyond
time and space ; he is one with Infinity, but he still retains nama-rupa out of
his great
compassion for all beings. He is secluded from others, in that the lusts of the
world no
more cling to him than water to a lotus leaf. He quenches desires in his fellow
beings,
practices charity, patience, tactfulness, energy, calmness, intelligence and
the
highest
wisdom.
While in
this life he knows the Dharma, but presents it in ways understood by the
people,
he knows he
must be tactful and patient. Whatever men do to him he bears with
equanimity,
for he knows that it is through ignorance they misunderstand his motives. At
the same
time he never slackens his energy to benefit all beings, nor does he withdraw
his
mind from
wisdom, therefore misfortune can never turn him from the righteous path.
In his
eighth life he becomes Acala. In the stage of Acala, or ' immovable,' all
strivings on
the part of
the Bodhisatta cease. He follows good spontaneously ; whatever he will do he
will succeed
in.
In his ninth
life he becomes Sadhumati. This is the stage or condition of one who has
vanquished
and penetrated all dharmas or systems, all quarters, and does not enter time.
In his tenth
life he becomes Dharmamegha. The Bodhisatta attains the infinite divine eye
of a Buddha.
The Bodhisatta acquires these ten powers which
are necessary for him when he becomes
a Buddha.
The
Bodhisatta must not only acquire these ten powers as he evolves from stage to
stage
but he must
also practice to perfection the ten Paramitas.
One Paramita
is to be the end of one life. Specialisation in the Paramitas must go stage by
stage. One
Paramita in one life and not a little of one and a little of the other.
It is only
when he is doubly equipped that a Bodhisatta becomes qualified for becoming a
Buddha. The
Buddha is a culminating point in the life of a Bodhisatta.
ज्ञान प्राप्तीपूर्वी गौतम केवळ बोधिसत्व होता. ज्ञान प्राप्तीनंतर ते ‘बुद्ध’ झाले.
बोधिसत्व कोणाला म्हणावे? आणि बोधिसत्व म्हणजे काय?
बुद्ध होण्याचा प्रयत्न करणारा मनुष्य म्हणजे बोधिसत्व!
बोधिसत्व बुद्ध कसा होतो?
बोधिसत्व हा क्रमाने जीवची दहा स्थित्यंतरे बोधिसत्व राहिला पाहिजे.
बुद्ध होण्यासाठी बोधिसत्वाने काय केले पाहिजे?
बोधिसत्व आपल्या जीवनाच्या
पहिल्या अवस्थेत ‘मुदिता’ (आनंद) प्राप्त करून घेतो. सोनार ज्याप्रमाणे चांदीतले कीट काढून टाकतो
त्याप्रमाणे बोधिसत्व आपल्यातील अशुद्धता काढून टाकल्यावर असा विचार करु लागतो की, प्रथम अविचारी असलेला पण पुढे विचारी बनलेला मनुष्य ढगातून
बाहेर पडलेल्या चंद्राप्रमाणे जगाला प्रकाशित करतो. हे जाणल्यावर त्याला आनंद होतो आणि त्याला सर्व प्राणिमात्राच्या कल्याणाची तीव्र तळमळ लागते.
जीवनाच्या दुसर्या अवस्थेत
त्याला ‘विमलता’ (शुद्धता) प्राप्त होते. या वेळी
बोधिसत्वाने कामवासनेचे सर्व विचार मनातून
काढून टाकलेले असतात. तो दयाशील होतो. तो सर्वांना दया दाखवितो. तो लोकांच्या
दुर्गुणाची खुशामत करीत नाही किंवा
त्याच्या सदगुणाविषयी त्यांना नाउमेद करीत नाही.
जीवनाच्या तिसर्या अवस्थेत ‘प्रभाकारी' अवस्था (तेजिस्वता) प्राप्त करून घेतो. या वेळी
बोधिसत्वाची बुद्धी आरशाप्रमाणे स्वच्छ झालेली
असते. अनात्म व अनित्यता यांच्या सत्याचे त्याला पूर्ण ज्ञान आणि आकलन झालेले असते. आता त्याला फक्त
सर्वोच्च ज्ञान मिळविण्याची इच्छा असते
आणि त्यासाठी तो कशाचाही त्याग करण्यास तयार असतो.
जीवनाच्या चवथ्या अवस्थेत
तो ‘अर्चिष्मती’ (अग्नीप्रमाणे तेजस्वी बुद्धिमत्ता) प्राप्त करून
घेतो. या स्थितीत बोधिसत्व अष्टांगिक मार्ग, चतुर्विध ध्यान, चतुर्विध व्यायाम, चतुर्विध इच्छाशक्ती
आणि पंचशील यांच्यावर आपले चित्त केन्द्रित करतो.
जीवनाच्या पाचव्या अवस्थेत
तो ‘सुदुर्जया’ (जिंकण्यास कठीण अशी स्थिती) प्राप्त करून घेतो.
सापेक्ष आणि निरपेक्ष यांच्यातील
सबंधाचे त्याला पूर्ण ज्ञान होते.
जीवनाच्या सहाव्या अवस्थेत
तो ‘अभिमुखी’ होती. या अवस्थेत पदार्थाची उत्क्रांती आणि तिचे कारण याची ‘बारा निदाने’ पूर्ण आकलन करण्याची त्याची तयारी झालेली असते; आणि ‘अभिमुखी’ नावाच्या त्या ज्ञानामुळे
अविद्येने अंध झालेल्या सर्व
प्राणिमात्रां विषयी त्याच्या अंत:करणात अगाध करुणा उत्पन्न होते.
जीवनाच्या सातव्या अवस्थेत बोधिसत्व
‘दूरग्ङमा’ (दूर जाणे) ही अवस्था प्राप्त करतो. बोधिसत्व आता दिक्कालातीत असतो; तो अनंताशी एकरूप झालेला असतो. तथापि, सर्व प्राणिमात्रां विषयी वाटणार्या करुणेमुळे त्याने आपले नाम-रूप
अद्यापही धारण केलेले असते. एका बाबतीत मात्र तो इतरांच्यापेक्षा अगदी निराळा असतो. कमलपत्रावर ज्याप्रमाणे पाणी ठरत नाही
त्याप्रमाणे जगातील मोह त्याला चिकटून राहात नाही. तो आपल्या सहचारांतील तृष्णा शांत करतो.
परोपकारबुद्धी, सहनशीलता, व्यवहारचातुर्य, शक्ती, शांत वृत्ती, बुद्धी आणि सर्वश्रेष्ठ प्रज्ञा
याची तो जोपासना करतो.
या अवस्थेत असताना त्याला
धर्माचे ज्ञान होते, परंतु लोकांना समजेल अशा
रीतीनेच तो त्याची त्यांना ओळख करून देतो आपण व्यवहारचातुर्याने आणि सहनशीलतेने वागले पाहिजे हे त्याला कळते. लोकांनी त्याला कितीही त्रास दिला तरी तो शांत वृत्तीने तो
त्रास सहन करतो; कारण केवळ अज्ञानामुळेच लोकांनी त्याच्या हेतुबद्दल गैरसमज करून घेतले आहेत हे त्याला कळत असते. परंतु त्याच
वेळी प्राणिमात्रांचे कल्याण करण्याविषयीचा त्याचा
उत्साह यत्किंचतही कमी होत नाही किंवा प्रज्ञेकडेही तो पाठ फिरवीत नाही, म्हणून दुर्दैव त्याला सन्मार्गावरून कधीही च्युत करु शकत नाही.
जीवनाच्या आठव्या
अवस्थेत तो ‘अचल’ होतो. या अढल अवस्थेत
बोधिसत्वाला करावे लागणारे सर्व कष्ट संपतात. जे जे चांगले आहे
ते ते तो स्वाभाविकतःच अनुसरतो; तो जी जी गोष्ट करील त्या त्या
गोष्टीत तो यशस्वी होतो.
जीवनाच्या नवव्या अवस्थेत
तो ‘साधुमति’ होतो. ज्याने सर्व धर्म किंवा त्यांची शास्त्रे आणि सर्व दिशा जिंकल्या आहेत, आणि त्यांचे त्याला पूर्ण आकलन झालेले असून जो कालातीत होतो
अशाची ‘साधुमति’ ही अवस्था असते.
जीवनाच्या दहाव्या
अवस्थेत तो ‘धर्ममेध’ होतो. बोधिसत्वा ला बुद्धाची दिव्यदृष्टी प्राप्त होते.
बोधिसत्व ही दहा सामर्थ्ये प्राप्त करून घेतो; कारण बुद्ध होण्यास त्यांची आवश्यकता असते.
बोधीसत्वा ची स्थित्यंतरे होत असताना त्याने ही दहा सामर्थ्ये मिळविली पाहिजेत, इतकेच नव्हे तर त्याने ‘दहा पारमितां’ चाही परिपूर्ण अभ्यास केला पाहिजे.
एक ‘पारमिता’ ही जीवनाच्या एका अवस्थेची परिपूर्ती असली पाहिजे. पारमितांचा खास व्यासंग पायरीपायरीने केला पाहिजे. एका जीवनावस्थेत एकच पारमिता असली पाहिजे. एकीचा
थोडा अंश आणि दुसरीचा थोडा अंश असे मिश्रण त्यात असता कामा नये.
अशा प्रकारे बोधिसत्वाची दुहेरी तयारी
झाल्यानंतरच तो ‘बुद्ध’ होतो. ‘बुद्ध’ हा बोधिसत्वाच्या जीवनातील कळस होय.
ज्ञान-प्राप्ति के पूर्व
गौतम केवल एक बोधिसत्व थे । ज्ञान-प्राप्ति के बाद ही वह बुद्ध बने ।
बोधिसत्व कौन और क्या होता
है?
जो प्राणी बुद्ध बनने के
लिए प्रयत्नशील रहता है उसे ‘बोधिसत्व’ कहते है ।
एक बोधिसत्व ‘बुद्ध’ कैसे बनता है?"
बोधिसत्व को लगातार दस
जन्मों तक ‘बोधिसत्व’ रहना पड़ता है । ‘बुद्ध’ बनने के लिए एक ‘बोधिसत्व’ को क्या करना होता है?
एक जन्म में वह ‘मुदिता’ प्राप्त करता है । जैसे
सुनार सोने-चांदी के मैल को दूर करता है । उसी प्रकार एक ‘बोधिसत्व’ अपने चित्त के मैल का दूर
करके इस बात को स्पष्ट रूप से देखता है कि जो आदमी चाहे पहले प्रमादी रहा हो, लेकिन यदि वह प्रमाद का त्याग कर देता है तो वह
बादल-मुक्त चंद्रमा की तरह इस लोक को प्रकाशित करता है । जब उसे इस बात का बोध
होता है तो उस के मन में मुदिता उत्पन्न होती है और उस के मन में सभी प्राणियों का कल्याण करने की उत्कट इच्छा उत्पन्न होती है
।
अपने दुसरे जन्म में वह ‘विमला-भूमि’ को प्राप्त होता है
। इन समय बोधिसत्व काम-चेतना से सर्वथा मुक्त हुआ रहता है । वह कारुणिक होता है,
सब के प्रति कारुणिक । न वह किसी के अवगुण को बढ़ावा देता है
और न किसी के गुण को घटाता है ।
अपने तीसरे जीवन में वह
प्रभाकारी-भूमि प्राप्त करता है । इस समय बोधिसत्व की प्रज्ञा दर्पण के समान
स्वच्छ हो जाती है । वह अनात्म और अनित्यता के सिद्धान्त को पूरी तरह से समझ लेता है और ह्रदयङ्गम कर लेता है । उसकी एकमात्र आकांक्षा ऊँची से ऊँची प्रज्ञा प्राप्त करने की होती
है और इसके लिये वह बड़े से बडे त्याग करने के लिये तैयार रहता है ।
अपने चौथे जीवन में वह
अर्चिष्मती-भूमि को प्राप्त करता है । इस जन्म में बोधिसत्व अपना सारा ध्यान
अष्टांगिक मार्ग पर केन्द्रित करता है, चार सम्यक व्यायामों
पर केन्द्रित करता है, चार प्रयत्नों पर केन्द्रित
करता है तथा चार प्रकार के ऋिद्ध-बल पर केन्द्रित करता है और पाँच प्रकार के शील
पर केन्द्रित करता है ।
पांचवें जीवन में वह सुदुर्जया
भूमि को प्राप्त करता है । वह सापेक्ष तथा निरपेक्ष के बीच के सम्बन्ध को अच्छी तरह ह्रदयङ्गम कर लेता है ।
अपने छठे जीवन में वह
अभिमुखी-भूमि प्राप्त होता है । अब इस अवस्था में चीजों के विकास, उनके कारण बारह निदानों को ह्रदयङ्गम करने की बोधिसत्व की
पूरी तैयारी हो चुकी है, और यह ‘अभिमुखी’ नामक विद्या उसके मन में सभी अविद्या-ग्रस्त प्राणियों के लिये असीम करुणा का संचार कर देती है ।
अपने सातवें जीवन में बोधिसत्व
दूरङ्गमा-भूमि प्राप्त करता है । अब बोधिसत्व देश, काल के बन्धनों से परे है, वह अनन्त के साथ एक हो गया
है, किन्तु अभी भी वह सभी प्राणियों के प्रति करुणा का भाव रखने के कारण देह-धारी है
। वह दूसरों से इसी बात में पृथक है कि अब उसे भव-तृष्णा उसी प्रकार स्पर्श नहीं
करती जैसे पानी किसी कँवल को । वह तृष्णा-मुक्त होता है, वह दान-शील होता है, वह क्षमा- शील होता है,
वह कुशल है, वह वीर्यवान होता है,
वह शान्त होता है, वह बुद्धिमान होता
है तथा वह प्रज्ञावान होता है ।
अपने इस जीवन में वह धम्म
का जानकार होता है लेकिन लोगों के सामने वह उसे इस ढंग से रखता है कि उनकी समझ में
आ जाय । वह जानता है कि उसे कुशल तथा क्षमाशील होना चाहिये । दुसरे आदमी उसके साथ
कुछ भी व्यवहार करे वह उद्विग्नता-रहित होकर उसे सह लेता है क्योंकि वह जानता है कि अज्ञान के कारण ही वह उसके मंशा को
ठीक-ठाक नहीं समझ पा रहे है । इसके साथ-साथ वह दूसरों का भला करने के अपने प्रयास में तनिक भी शिथिलता
नहीं आने देता, और न वह अपने चित्त को
प्रज्ञा से इधर-उधर भटकने देता है; इसिलये उस पर कितनी भी
विपित्तयाँ आयें वे उसे सुपथ से कभी नहीं हटा सकती ।
अपने आठवें जीवन में वह ‘अचल’ हो जाता है । ‘अचल’ अवस्था में बोधिसत्व कोई प्रयास नहीं करता । वह कृत- कृत्य
हो जाता है । उससे जो भी कुशल- कर्म होते है वे सब अनायास होते है । जो कुछ भी वह करता है उसमें सफल होता है ।
अपने नौवें जीवन में वह
साधुमती-भूमि प्राप्त हो जाता है । जिसने तमाम धर्मों को या पद्धतियो को जीत लिया
है अथवा उनके भीतर प्रवेश पा लिया है, सब दिशाओं को जीत
लिया है, समय की सीमाओं को लांघ गया है, वही ‘साधुमती’ अवस्था प्राप्त कहलाता है ।
अपने दसवें जीवन में
बोधिसत्व ‘धम्म-मेधा’ बन जाता है । उसे ‘बुद्ध’ की दिव्य-दृष्टि प्राप्त हो जाती है ।
बुद्ध होने की अवस्था के
लिये आवश्यक इन दसों बलों (भूमियों) को बोधिसत्व प्राप्त करता है ।
एक अवस्था से दूसरी अवस्था
को प्राप्त होने पर बोधिसत्व को न केवल इन दस भूमियों को प्राप्त करना होता है बल्कि उसे दस पारमिताओं को भी पूर्णता को पहुंचाना होता है ।
एक जन्म में एक पारमिता की
पूर्ति करनी होती है । पारमिताओं की पूर्ति क्रमश: करनी होती है । एक जीवन
में एक पारमिता की पूर्ति करनी होती है, ऐसा नहीं कि थोड़ी एक, थोड़ी दूसरी ।
जब दोनों तरह से वह समर्थ सिद्ध
होता है तभी एक बोधिसत्व बुद्ध बनता है । बोधिसत्व के जीवन की पराकाष्ठा ही ‘बुद्ध’ बनना है ।
Ref : The Buddha and His Dhamma - Dr. B. R. Ambedkar
संदर्भ : बुद्ध और उनका धम्म - डॉ. भि. रा. अम्बेडकर
संदर्भ : बुद्ध आणि त्यांचा धम्म - डॉ. भि. रा. आंबेडकर

No comments:
Post a Comment